topics1

topics1
शालेय आरोग्य शिक्षण
१.आरोग्य व्याख्या व आरोग्य ही सुखी जीवनाची गुरुकुल्ली आहे:
१.If wealth is lost something is lost but If health is lost everything is lost .
२.आरोग्य : आरोग्य म्हणजे रोग किंवा अश्याकतता यांचा अभाव नव्हे तर संपूर्ण शारीरिक ,मानसिक व सामाजिक सुस्थिती होय.
२.आरोग्य ही निसर्ग दत्तदेणगी असुन ती प्रयत्नाने साध होणारी संपत्ती आहे.
३.आरोग्य ही माणसाची स्वाभाविक स्थिती आहे.
४.आरोग्य ही क्रिया प्रतिक्रिया नसुन ती एक प्रक्रिया आहे.
२.आरोग्यावर परिणाम करणारे घटक :
१.शारीरिक : हे आत्मप्रगती करणारे साधन आहे.
२.परिसर : शुध्द हवा,शुध्दपाणी ,भरपूर सूर्यप्रकाश .
३.मानवाचे मन: शरीर धड तर मन धड .

३.शालेय आरोग्य शिक्षणाचे ध्येय व उद्दिष्टे :
शालेय आरोग्य शिक्षणाचे ध्येय : ज्या योग्ये सुखी ,समृद्ध व सर्जनशील जीवन जगता येईल अशा आरोग्य विषयक सवयी मुलांना लावणे.
शालेय आरोग्य शिक्षणाचे उद्दिष्टे :
१.आरोग्य टिकवता व सुधारता यावे म्हणून मुलांना आरोग्य विषयक ज्ञान देणे .
२.आरोग्य विषयक दृष्टी प्रवृत्ती त्याच्यात निर्माण करणे.
३.शालेय परिसर आरोग्यदायक व हितकस राखण्यास उत्तेजन देणे.
४.लौकर निदान,त्वरित उपचार व योग्य पाठपुरावा करणे.
५.आपले घर व परिसरातील वातावरण आरोग्यदायक अनकूल असावे.

४.शालेय आरोग्य शिक्षणाचे वर्गीकरण :
१.आरोग्यदायक शालेय परिसर :
१.इमारत व फर्निचर : शिक्षण विभाणे घालुन दिलेल्या निमानानुसार प्रत्येक खोली किमान ६ गुणिले ८ किंवा ४० मीटर ची असावी .
२.पाणी पुरवठा : नदी,नाले,विहिरी,तलाव यातून मिळणारे पाणी स्वच्छ असावे.
३.मानसिक आरोग्य : शिक्षकाने मुलांना घराच्या सारखे वागवावे.

२.आरोग्याचे ज्ञान किंवा आरोग्याची व्याप्ती :
१.मानवी शारिर: शरीरातील सर्व गोष्टीचे ज्ञान असावे.
२.आहार: कु- पोषण ,व चिनी पायी हॉटेल मध्ये खाणारी मुले यासाठी सकस आहार योजना शाळेत देणे.
३.स्वच्छता : आहार स्वच्छता व सवयी या त्रीयावर आरोग्याचा पाया अवलंबून आहे.
४.अपघात प्रतिबंध : मुलांना रहदारीचे नियमाचे ज्ञान व प्रथोमपचारचे ज्ञान द्यावे.

३.आरोग्य सेवा :
१.आहार : कु-पोषण ,चैनीपायी हॉटेल मध्ये खाणाऱ्या मुलांसाठी सकस आहार योजना राबविणे .
२.सवयी : विद्यार्थांना आरोग्यदायक चांगल्या सवयी लावणे.
३.वैदकिय तपासणी : शिक्षकाने विद्यार्थांच्या वैदकिय तपासणीत सक्रीय सहभागी होऊन त्याची गरज ओळखणे .

५.शालेय स्तरावर आरोग्य शिक्षण देण्याचे महत्व :
१.भारतीय लोकसंख्येतील १/४ भाग शाळेत असतो या लहान मुलांचे मन म्हणजे टिपण कागद सारखे असते म्हणून बालवयातच त्यांना चांगल्या सवयी लावणे.
२.आरोग्य ही प्रक्रिया आहे म्हणून नियमित व्यायाम करणे,नियमित संतुलित आहार ,योग्य विश्रांती व रोगाच्या बचावासाठी लस घेणे.
३.कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी पाळण्यासाठी व्यक्तीला शारीरिक व मानसिक दृष्ट्या कणखर बनविणे आवश्यक आहे.
४.व्यावसायिक क्षमता व समायोजन हे चांगले आरोग्य असणारीच व्यक्ती करू शकते.

मुख्य पृष्ठ